जेऊर-चिखलठाण-कुगावं रस्त्याच्या मागणीसाठी जनतेवर उपोषणाची वेळ येणे ही दुर्देवी बाब ; सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रश्मी बागल यांना विधानसभेत पाठवण्याची गरज- दिग्विजय बागल
करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील महत्त्वाच्या गावांना जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणा सारखे प्रश्न सध्याच्या काळात सुटू शकले नाहीत ही वस्तुस्थिती...