करमाळा : भागवत कथा श्रवण केल्याने मानवाचे जीवन पूर्णतः कल्याणकारी होते आणि दुःख दूर होते- साध्वी अनुराधा पंढरपूरकर
' भागवत कथा' ही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली- साध्वी अनुराधा शेटे पंढरपूरकर...