जिद्द चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असल्यास विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात आपले करिअर घडवू शकतात- प्रा.डॉ. अरविंद दळवी
चिखलठाण, दि. १० (करमाळा-LIVE)-जिद्द चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असल्यास दहावी बारावीनंतर कोणत्याही क्षेत्रात विद्यार्थी आपले करिअर घडू शकतात असे...
