ठरलं तर मग! 50 वर्षांनी पुन्हा एकत्र यायचं ; जेऊरच्या भारत हायस्कूलच्या 1974-1975 बॕचने केले गेट टू गेदर चे आयोजन


जेऊर, दि. 15 (करमाळा-LIVE)-
ठरलं तर मग! 50 वर्षांनी पुन्हा एकत्र यायचं, जेऊरच्या भारत हायस्कूलच्या 1974-1975 बॕचने केले गेट टू गेदर चे आयोजन केले आहे.
भारत हायस्कूल मध्ये जे 1974-1975 या शैक्षणिक वर्षात जे नववी, दहावी आणि जुनी अकरावी या वर्गात ज्यांनी शिक्षण घेतले त्यांचा स्नेह मेळावा म्हणजेच गेट टू गेदर पुढील महिन्यात जानेवारी 2024 ला होणार आहे.
या शैक्षणिक वर्षात वरील इयत्तेत शिक्षण घेतलेला सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी स्नेह मेळाव्यात सहभागी होऊन जुन्या पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच एकमेकांचे सुख, दुख मध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन माजी विद्यार्थी अब्दुल गणी शेख व विलास जेऊरकर यांनी केले आहे.
गेट टू गेदर मध्ये सहभागी होण्यासाठी पुढीलप्रमाणे नंबरवर संपर्क करावा-
1) अब्दुल गणी शेख- मोबाईल-9890570115
2) विलास जेऊरकर- मोबाईल- 9823051012
वरीलप्रमाणे नंबरवर संपर्क करावा अथवा आपले नाव, गावं इत्यादी माहिती पाठवावी.


- ‘निर्भया’चा सुरक्षामंत्र ; बागल विद्यालयातील विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे धडे
- करमाळा आणि कुर्डूवाडी आगारांसाठी दहा नवीन एस टी बसेस मिळणार- आमदार नारायण आबा पाटील
- करमाळा आणि कुर्डूवाडी आगारांसाठी दहा नवीन एस टी बसेस मिळणार- आमदार नारायण आबा पाटील
- करमाळा मतदारसंघातील शेती पंपासाठी आठ तास वीजपुरवठा मिळावा ; आमदार नारायण आबा पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- उमरड येथील पद्मिनी वेदपाठक यांचे निधन
